Blogroll


Pages

रहस्य अंतर्गत जीवनाचे



  • सर्व सजीवांमध्ये असणाऱ्या सामान्य क्रियांना "जीवनप्रक्रिया" म्हणतात.
  • जीवनाच्या सातत्यासाठी अनेक जीवनप्रक्रिया एकत्रीतपणे कार्य करतात.
  • अन्न हे सजीवांना उर्जा पुरवणारे एक इंधनच आहे.
  • अन्नातील महत्वाच्या घटकांना पोषद्रव्ये म्हणतात.
  • पोषद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या क्रियेला पोषण म्हणतात.
  • ज्या मार्गाने सजीव अन्न मिळवतो त्या मार्गाला सजीवाची पोषणपद्धती म्हणतात.
  • जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयाम्पोशी सजीव म्हणतात.
  • जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात त्यांना परपोषी सजीव म्हणतात.
  • अन्न शरीरात घेण्याच्या क्रियेस अंतर्ग्रहण म्हणतात.
  • जटील कार्बनी पदार्थांचे सध्या अकार्बनी पदार्थात विघटन करण्याची क्रिया म्हणजे पचन होय.
  • पचन झालेले अन्न रक्तात शोषले जाण्याची क्रिया म्हणजे अवशोषण होय.
  • शोषलेल्या अन्नाचे पेशी उतींकडे वाहन केले जाते त्यास सात्मिकरण असे म्हणतात.
  • पचन शोषण झालेले अन्नपदार्थ शरीराबाहेर टाकले जातात त्या क्रियेस बहिःक्षेपण असे म्हणतात.
  • लाळेतिला अमायलेज विकाराच्या सहाय्याने स्टार्चचे सध्या शर्करेत रुपांतर केले जाते.
  • पचनाची क्रिया मुखापासून सुरु होते.
  • जठार हे जे या अक्षराचे असुन तेपोटाच्या डाव्या बाजूस असते.
  • स्नायूंच्या आकुंचन प्रसारणास परिचालन म्हणतात.
  • जठराच्या भित्तीकेतील ग्रंथी तीन प्रकारचे रस स्त्रवतात;.हायड्रोक्लोरिक आम्ल .पेप्सीन आम्ल म्युकस हायड्रोक्लोरिक आम्ल .
  • शाकाहारी प्राण्यांना जास्त लांबीच्या लहान आतड्याची गरज असते तर मांसाहारी प्राण्यांना कमी लांबीच्या लहान आतड्याची आवश्यकता असते.
  • स्वादुरासामध्ये ट्रिप्सीन,लायपेज,अमायलेज ही विकारे असतात.
  • मोठ्या आतड्यातील साम्कुंचक स्नायू  बाहेर टाकल्या जाणाऱ्या पदार्थांवर नियंत्र ठेवतात.
  • वापरलेल्या पिष्टमय पदार्थांचा स्टार्चच्या रुपात संचय केला जातो.
  • ज्या भगत हरितद्रव्य नसते त्या भगत स्टार्चची निर्मिती होत नाही.
  • वनस्पतींना नायट्रोजन,फोस्फारस,लोह ही पोषद्रव्ये आवश्यक असतात.
  • सात्मिकरण झालेल्या अन्नापासून उर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात.
  • ज्या प्रक्रियेमुळे हवा फुफ्फुसात शिरते कार्बनी हवा बाहेर टाकली जाते त्या क्रियेस बह्याश्वासन असे म्हणतात.
  • पाण्यामध्ये राहणारे बहुसंख्य प्राणी श्वसनासाठी पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा उपयोग करतात. ऑक्सिजन पाण्यामध्ये कमी प्रमाणात विरघळतो.त्यामुळे जलचर प्रांण्याना उपलब्ध असलेला ऑक्सिजन हवेतील ऑक्सिजनपेक्षा खुप कमी असतो.त्यामुळे जलचर प्राण्यांच्या श्वासोश्वासाची गती जास्त असते.मासा मुखातून पाणी आत घेतो कल्ल्यामार्फत  ते बाहेर सोडतो. क्ल्ल्याद्वारे पाण्यातील ऑक्सिजनचेरक्तात विसरण होते.
  • हृदयातील रक्ताभिसरण ;
  • शरीराच्या विविध भागांतून अल्पऑक्सिजन रक्त महाशिरांमार्फात उजव्या अलींदात आणले जाते. त्याचवेळी चार फुफ्फुसंमार्फत फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त डाव्या अलिंदात आणले जाते.
  • अलीन्दाचे आकुंचन होते त्याच्यातील रक्त साम्भंधित निलायांमध्ये जाते जी रक्त भरून घेण्यासाठी शिथिल झाली असतात. डावेनिलय ऑक्सिजनयुक्त रक्ताने भरते तर उजवे अल्प ऑक्सिजन युक्त रक्ताने भरते.
  • आता दोन्ही जाडभित्तिका असलेली निलये आकुंचन पावतात. त्यामुळे ओक्सिजानयुक्त रक्त महाधम्निमार्फातसर्व शरीरात पाठवले जाते. तर

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा